CHIRANJIV
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
विज्ञानानंकितीहीवाटचालकेली,कितीहीप्रगतीसाधली,जीवनशैलीकितीहीबदलली-तरीमानवीस्वभावावर,त्याच्यागुंतागुंतीच्यास्वरूपावरत्याचाप्रभावपडणारनाही.विज्ञानाच्यायावाटचालीवरचीत्याचीप्रतिक्रियाहीमानवीस्वभावाच्याखासवैशिष्ट्यांनुसार,त्यातीलगुणदोषांनुसारचहोणारआहे.फारतरकाम,क्रोध,लोभ,मोह,मद,मत्सरयाषड्रिपूंच्याबाह्यआविष्काराचंस्वरूपबदलेल;पणत्यांचामानवीभावजीवनावरचापगडाकायमचराहणारआहे.विज्ञानकथाज्यावैज्ञानिकसूत्रांचंबोटधरूनवाटचालकरतात,अशीसूत्रंतशीमर्यादितचआहेत.कालप्रवासी,अवकाशप्रवास,परठाहावरीलजीवसृष्टी,अंतराळयुद्ध,यंत्रमानववगैरेकल्पनाशेकडोविज्ञानकथांमध्येपुनःपुन्हावापरलेल्याआढळतातआणितरीहीप्रत्येककथास्वतंत्रआणिवेगळी,स्वतःचेवैशिष्ट्यअसलेलीअसते.एकाचकल्पनेवरआधारलेल्याकथावेगवेगळ्याअसूशकतात.डॉ.बाळफोंडकेयांच्यायासंठाहातीलबहुतांशकथांवरयासर्वदृष्टिकोनाचाप्रभावआहे.